DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

एअर इंडियातून 3 अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी निश्चित?

जाणून घ्या कारण काय.

DD News Marathi by DD News Marathi
June 21, 2025
in ताज्या बातम्या
0
एअर इंडियातून 3 अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी निश्चित?

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २१ जून २०२५

अहमदाबादमध्ये १२ जून रोजी भीषण विमान अपघातानंतर आता एअर इंडियाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात DGCA ने अहमदाबाद विमान अपघातामध्ये सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांविरोधात करावाई करत त्यांना काढण्याचे आदेश दिले आहेत.

क्रू रिस्टोरिंगचे प्रभारी असलेल्या एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. वैमानिकाच्या विमान उड्डाणाच्या वेळेच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल ३ क्रू अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे.

फ्लाइट क्रू शेड्यूलिंगशी संबंधीत गंभीर आणि सतत उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अनिवार्य परवानाबाबत तसंच विश्रांती आणि इतर निकष पूर्ण न करता विमान कर्मचाऱ्यांचं वेळापत्रक आणि उड्डाण निश्चित करण्यात आलं होतं. DGCA ने सुरक्षा उल्लंघनांची गंभीरता पाहता एअर इंडियाच्या दोषी कर्माचार्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #airindia#PlaneCrash#suspended
Previous Post

पातूरचे नायब तहसिलदार ACB च्या जाळ्यात!

Next Post

‘मी रामदास आठवले घराण्याचा कवी!’ – देवेंद्र फडणवीस

Next Post
‘मी रामदास आठवले घराण्याचा कवी!’ – देवेंद्र फडणवीस

'मी रामदास आठवले घराण्याचा कवी!' - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.