DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महापालिकांची प्रभागरचना वादाच्या भोवर्‍यात!

सरकारने कायदाच बदलून टाकला?

DD News Marathi by DD News Marathi
December 3, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महापालिकांची प्रभागरचना वादाच्या भोवर्‍यात!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ डिसेंबर २०२५

महापालिकांच्या प्रभागरचनेवर आक्षेप घेणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. राज्यातील नगरपालिका निवडणुका दोन टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी काल मतदान झालं. नगरपालिका निवडणुकीत बदलेल्या तारखा, न्यायालयाने ओढलेले ताशोरे, याशिवाय मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्ष अन् नेत्यांनी व्यक्त केलेली नाराजी, यामुळे आयोगाचा कारभार चर्चेत राहिला.

आता महापालिकेच्या निवडणुकांचे संकेत मिळू लागले आहे. परंतु महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर राज्य सरकारने आगामी निवडणुकांसाठी २०२२ च्या कायद्यानुसारच प्रभाग रचना होणार असल्याची माहिती न्यायालयात दिली.

ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार महापालिकेसह अन्य महापालिकांच्या प्रभागरचनेवर आक्षेप घेणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. आगामी निवडणुकांसाठी २०२२ च्या कायद्यानुसारच प्रभाग रचना होणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BMC#eletioncommission#PMC
Previous Post

नगरपरिषद निवडणुकीत EVM सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली?

Next Post

पुणे जिल्ह्यात झाले ६८ टक्के मतदान!

Next Post
पुणे जिल्ह्यात झाले ६८ टक्के मतदान!

पुणे जिल्ह्यात झाले ६८ टक्के मतदान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.