DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आंबा, संत्रा आणि काजू पिकांच्या नोंदणीसाठी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

महाराष्ट्र राज्यातील RWBCIS अंतर्गत रब्बी 2025-26 हंगामातील सर्व अधिसूचित जिल्ह्यांसाठी लागू.

DD News Marathi by DD News Marathi
December 8, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

डीडी न्यूज प्रतिनिधी

दि. ०८ डिसेंबर २०२५

राज्यातील आंबा, संत्रा आणि काजू पिकांच्या नोंदणी प्रक्रियेला शेतकऱ्यांची पडताळणी उशिरा झाल्याने गती मिळत नसल्याचे लक्षात घेऊन सरकारने नोंदणीची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली आहे. ही मुदतवाढ RWBCIS अंतर्गत रब्बी २०२५-२६ हंगामातील सर्व अधिसूचित जिल्ह्यांना लागू राहणार आहे अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्य शासनाच्या विनंतीनुसार विमा कंपन्यांचा आढावा घेतल्यानंतर Bajaj Allianz General Insurance Company Ltd. आणि Generali Central Insurance Company Ltd. यांनी या मुदतवाढीस मान्यता दिली आहे. Universal Sompo General Insurance Company Ltd. यांनी NCIP पोर्टल सुरु झाल्यापासून पुढील सात दिवसांची मुदतवाढ लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र AIC of India Ltd. यांनी त्यांच्या क्लस्टरमधील जिल्ह्यांसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भारत सरकारने सर्व अधिसूचित जिल्ह्यांमध्ये कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी नोंदणीची मुदत वाढविण्यास मान्यता दिली असून वाढीव कालावधीत होणाऱ्या नोंदणीसाठी केंद्राचा प्रीमियम वाटा देय राहणार आहे.

वाढीव मुदतीत नैतिक जोखीम टाळण्यासाठी संचालन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त पत्र शेतकर्‍यांचा समावेश व्हावा यासाठी राज्य सरकारने ही माहिती सर्व नोंदणी केंद्रांना आणि माध्यमांना तात्काळ पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattatrayBharne#farmers
Previous Post

शरद पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी?

Next Post

‘धुरंधर’चा ‘रेहमान डकैत’ प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतोय!

Next Post
‘धुरंधर’चा ‘रेहमान डकैत’ प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतोय!

‘धुरंधर’चा 'रेहमान डकैत' प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.