DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मान्सूनचे होणार दमदार पुनरागमन

राज्यात मुंबई, ठाण्यासह मुसळधार पावसाला सुरुवात. काही जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जाहीर

DD News Marathi by DD News Marathi
June 20, 2022
in महाराष्ट्र
0
मान्सूनचे होणार दमदार पुनरागमन

पुणे प्रतिनिधी :

दि. 22 जून 2022

राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगमनालाच गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रभर सक्रीय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र कायम राहणार की त्यावरही पावसाचे पाणी फिरणार याबाबत उत्सुकता आहेच. दरम्यान, आज मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने तडाखेबंद सुरुवात केली. पावसाचा एकूण रागरंग पाहता मुसळधार पावसाची ही कामगिरी पुढेही कायम राहू शकते असे दिसते. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

हमावान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टी असलेल्या प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पावसाची कामगिरी दमदार पाहायला मिळू शकते. सध्या ढगाळ वातावरण असलेल्या कोकण किनारपट्टीलगत मुसळधार पवासाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातही वातावरण ढगाळ आहे. तर, घाटमाथ्यावर दमदार पाऊस आहे.

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

जिगरबाज महिला वैमानिकाने वाचवला 191 प्रवाश्यांचा जीव

Next Post

‘मिताली राज’चा संघर्ष दिसणार रुपेरी पडद्यावर!

Next Post
‘मिताली राज’चा संघर्ष दिसणार रुपेरी पडद्यावर!

'मिताली राज'चा संघर्ष दिसणार रुपेरी पडद्यावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.